घोडगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्रुटींची पूर्तता करून ‘एनएसडीसी’कडे कर्जमागणीचा फेर…

मुंबई, दि. १२ : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधारवाहिनी असून, कारखान्यावर अवलंबून असलेल्या
Read More...

खतांच्या ‘लिंकिंग’विरोधात कठोर कारवाई करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १२ : शेतकऱ्यांशी संबंधित विषय संवेदनशील पद्धतीने हाताळावा आणि खतांचे लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश
Read More...

महाराष्ट्रातील परिचारिकांसाठी ‘क्षयरोगमुक्त भारत अभियाना’अंतर्गत अभिनव रीलमेकिंग स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. १२: काळ बदलला, माध्यमे बदलली आणि जनजागृतीची शैलीही बदलली. मोबाईलच्या पडद्यावरील काही सेकंदांची ‘रील’ लाखो लोकांपर्यंत अधिक वेगाने व प्रभावीपणे
Read More...

गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक

मुंबई, दि. १२ : राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार करून
Read More...

दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १२ :-  दिव्यांग घटकाला केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी
Read More...

राजधानीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचा रंगोत्सव

नवी दिल्ली, दि. १२ : निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत
Read More...

नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा– राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची; विद्यापीठांना संशोधन समाजोपयोगी करण्यावर भर देण्याचे आवाहन पुणे, दि. १२ : आजच्या गुंतागुंतीच्या
Read More...

सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्पातील अनुदानापासून वंचित प्रकल्पबाधित आदिवासींना अनुदान देणार – मंत्री…

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती तापी-बोराई प्रकल्पाला नाबार्डच्या योजनेतून गती देणार मुंबई, दि. ११ : सुलवाडे-जामफळ-कनोली
Read More...

दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण लवकरच – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. ११ : अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी
Read More...

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून

मुंबई, दि. ११ – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४०
Read More...