Browsing Tag

नतश

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई दि. २९: मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी
Read More...

दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची भेट

मुंबई, दि. २८ : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळामध्ये जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी
Read More...

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि. २५ (जिमाका) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात
Read More...

मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २१ :- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना
Read More...

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२१:-  जे. एन. पी. ए. मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा (ता. उरण जि. रायगड)
Read More...

कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे 

मुंबई, दि.२० :- कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल. फिश
Read More...

वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करावी – मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २०:-  वसई ( जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे
Read More...

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा; गुणवत्तेबाबत तडजोड नाही -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुर्दुर्गनगरी दि. ११ (जिमाका):  सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती
Read More...

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ९ : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना व उपक्रम सुरू केले आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे
Read More...

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प – मंत्री…

रायगड-अलिबाग,दि.०८(जिमाका): आक्षी येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी
Read More...