Browsing Tag

शतकऱयन

शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि, बियाणे, रासायनिक खतांची
Read More...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड

 जिल्ह्यात ९ लाख १५ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन  पीक विमासंदर्भात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे होणार बैठक यवतमाळ,दि. ७ मे : जिल्ह्यात खरीप हंगामाची
Read More...

महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा

नवी दिल्ली दि. ५ : महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये
Read More...

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २७: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना
Read More...

मका खरेदीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. ८ : खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र
Read More...

एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन –…

मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित
Read More...

शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. १४ (जिमाका) : शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छत्रपती
Read More...

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण मुंबई, दि. १३ : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना
Read More...

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा

शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प, तिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना राज्याची ‘विकसित महाराष्ट्र’च्या दिशेने यशस्वी घौडदौड एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या
Read More...

बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणी, दि. ०२ (जिमाका): बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शकपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे,  असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व
Read More...