Browsing Tag

सर

राज्यपालांच्या पुढाकाराने लोकभवन नागपूर येथे ‘सौर ऊर्जा प्रकल्पा’चे उद्घाटन

नागपूर, दि. १७ : पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी लोकभवन, नागपूर येथे
Read More...

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत अॅग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरू – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान
Read More...

राज्यात प्रथम टप्प्यात १०० ‘महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार सुरू- मंत्री मंगल…

मुंबई, दि.१६ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण
Read More...

एक सूर निःशब्द झाला ! -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील 

मुंबई, दि. १२ : ज्येष्ठ गायिका आशा भोसले  यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर सूर निःशब्द झाला आहे. संगीत
Read More...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती

मुंबई, दि.१२ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे.
Read More...

नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्त्वाची; परिसंवादातील सूर

नवी दिल्ली, दि. ११: प्रशासकीय सेवेतील कठोर शिस्त आणि साहित्यातील सृजनशीलता यांचा सुवर्णमध्य साधत आपली प्रशासकीय सेवा केली असल्याचे मत आज महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव…
Read More...

एप्रिल ते जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र
Read More...

विखरन येथील २५० मे.वॅ. सौर प्रकल्पासाठीचे उर्वरित क्षेत्र ‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित – मंत्री…

मुंबई, दि. ९ : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित
Read More...

विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८: कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा
Read More...

चिपी–मुंबई हवाई सेवा जलदगतीने सुरू व्हावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ७ : सिंधुदुर्ग  जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा
Read More...