Browsing Tag

नगरकन

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने  द्याव्यात – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, दि: २३ (जिमाका) – समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांची संवाद संवेदनशील आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
Read More...

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ     मुंबई,दि.१५ : मिरा–भाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र
Read More...

१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नये

मुंबई, दि. ०६ : येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान
Read More...

राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात १,२०० गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’ ३ लाख नागरिकांना…

कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) :  कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची
Read More...

नागरिकांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २६ :  संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालय
Read More...

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख डॉ. सदानंद दाते आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ग्लोबल पीस ऑनरने सन्मान  मुंबई, दि. २२ – दहशतवादाविरुद्धचे
Read More...

सेतू सुविधा केंद्र हा शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More...

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व…

मुंबई, दि. १२ : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य
Read More...

जनगणना-२०२७ च्या  पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन 

मुंबई, दि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. या जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, त्याची
Read More...