Browsing Tag

पलकमतर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

  निविष्ठा विक्रेत्याने लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे कृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी
Read More...

दारव्हा शहराच्या विकासाचा संकल्प -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. १०: दारव्हा शहरातील नवनिर्मित वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, बचत भवन आणि उच्च प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज
Read More...

शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि, बियाणे, रासायनिक खतांची
Read More...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वाघापूर टेकडी येथे क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृहाचे भूमिपूजन…

यवतमाळ, दि. ८ : नगरपरिषद यवतमाळ मार्फत वाघापूर टेकडी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड
Read More...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड

 जिल्ह्यात ९ लाख १५ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन  पीक विमासंदर्भात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे होणार बैठक यवतमाळ,दि. ७ मे : जिल्ह्यात खरीप हंगामाची
Read More...

शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे आवश्यक – पालकमंत्री…

१ लाख ७२ हजार ९०० शेतकऱ्यांना होणार लाभ; जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी १ हजार ३५० विंधन विहिरी नागपूर, दि. 4 : कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक
Read More...

आरेमधील ६५ एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ४ : आरे वसाहतीमधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या ६५ एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा. तसेच आरे जंगलाची घनता
Read More...

पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना  

चंद्रपूर, दि. 02 : सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना, ही पहिली डिजीटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयंगणना करण्याची
Read More...

लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर दि. 02 : चंद्रपूर जिल्ह्याला गौरवशाली इतिहास व संस्कृती आहे. मात्र चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही. त्यामुळे चंद्रपूर
Read More...

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना…

परभणी, दि. १: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक
Read More...