Browsing Tag

शद

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडमध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती

एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य मुंबई, दि. ११:  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि
Read More...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. १२: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची
Read More...

ज्येष्ठांच्या सभागृहात युवा प्रतिनिधींचा सहभाग सक्षम लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत – सभापती प्रा. राम…

परिषदेत विकसित भारत –२०४७ चे उद्दीष्ट साध्य करताना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी
Read More...

कोयना दौलत डोंगरी महोत्सव काळाची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. ६: सातारा जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान मिळवून
Read More...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी –…

मुंबई, दि. ३० : बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न
Read More...

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला –…

मुंबई,दि.२६: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या
Read More...

मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर मुंबई,दि.२५ : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था
Read More...

सभागृहाची परंपरा औपचारिक निरोपाची नव्हे, पुनरागमनाच्या सदिच्छांची – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. २४ : सभागृहाची परंपरा ही केवळ औपचारिक निरोप देण्याची नसून, सदस्यांनी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सभागृहात यावे, अशी
Read More...

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.९ : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळविल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण
Read More...

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले…

मुंबई, दि. ८: अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी
Read More...