Browsing Tag

रजयत

टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी
Read More...

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

मुंबई, दि. २२ – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार; ३५२ तालुक्यांत सकारात्मक बदल! 

कोणत्याही राज्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी भूजलाचा स्तर चांगला असणे गरजेचे असते. भूजलस्तर सुधार म्हणजे 
Read More...

१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम; छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (विमाका) – राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे
Read More...

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात 3.37
Read More...

राज्यात भरडधान्य आधारित उपक्रमांना गती देण्यासाठी विशेष कार्यदलाची आवश्यकता – कृषी विभागाचे अपर…

मुंबई, दि. २७ : कमी पाण्यात तग धरणारे पीक म्हणजे तृणधान्य हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात येणारी
Read More...

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नागपूर विभागीय कार्यालय राज्यात प्रथम

नागपूर, दि.28 : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या नेतृत्वात नागपूर विभागीय कार्यालयाने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांपेक्षा 7 निकषांवर सरस कामगिरी
Read More...

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या
Read More...

राज्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंब व अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील…

मुंबई, दि. २४ : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय
Read More...

राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश

मुंबई, दि २३ : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून,
Read More...