Browsing Tag

रजयपल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी  – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २३ : युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने
Read More...

जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

मुंबई, दि.२३ : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत  एरिक अफ् हॉलस्ट्रॉर्म व चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत कीन
Read More...

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २१ : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाला आता लोकचळवळीचे
Read More...

शिवजयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे लोकभवन येथे शिवरायांना अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज लोकभवन मुंबई येथे महाराजांच्या
Read More...

शिवजयंती निमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान
Read More...

पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. १९ : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे
Read More...

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ
Read More...

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवाराची भेट घेऊन केले सांत्वन

बारामती दि. २८: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या
Read More...

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

बारामती दि. २८: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक
Read More...

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. 27 : समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक
Read More...