Browsing Tag

आण

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया…

कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही मुंबई, दि. २१ जून : राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक
Read More...

‘योग’ ही शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती – आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

यवतमाळ, दि. 21 (जिमाका) :  योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा.
Read More...

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री…

मुंबई, दि.  २१ : कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये
Read More...

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

मुंबई, दि. १९ : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर
Read More...

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द; सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण…

नवी दिल्ली, दि. १९ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय  विद्यार्थ्यांसाठी
Read More...

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन  

मुंबई, दि.१९ : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक,
Read More...

यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र…

एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील भागीदारी कार्यक्रम मुंबई, दि. १८ : जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी
Read More...

कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या – राज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. १८: राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण
Read More...

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया – मंत्री…

मुंबई, दि. १८: हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे असल्यामुळे महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. शासन,
Read More...

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णांचे…

मुंबई, दि. १७ : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार
Read More...