Browsing Tag

आतमनरभर

कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार –…

मुंबई, दि. १८ : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा
Read More...

विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प करुया – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री…

बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा,
Read More...

काजू उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी राज्यात स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारणार – पणन मंत्री…

मुंबई, दि.२५ : राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठी काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते
Read More...

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा
Read More...

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश…

मुंबई, दि. ३० : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर
Read More...

विकसित भारतासाठी आत्मनिर्भर बुलढाण्याचा संकल्प करुया !

बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : विकसित भारत 2047 च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी
Read More...

धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. २६ (जिमाका) : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
Read More...

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर…

नवी दिल्ली, १८:  ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या
Read More...

स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

धुळे, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थिनींना संकट समयी स्व संरक्षण करता यावे म्हणून विद्यार्थिनींना प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने
Read More...