Browsing Tag

करणर

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला…

मुंबई, दि. १९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात याबाबत सामंजस्य करार
Read More...

होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. १६ : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या
Read More...

सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार – कृषि मंत्री…

मुंबई,दि.९ : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे होणारे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम गतीने करावे.
Read More...

‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार

नागपूर, दि. ७: नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता ‘स्फोटके
Read More...

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २९: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,
Read More...

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार –…

महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक; 4,750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती  मुंबई, दि. ५ : राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा
Read More...

आरे परिसरात समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर
Read More...

मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

जलसंपदा मंत्री कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरू मुंबई, दि. ३ : मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणे, कुणबी
Read More...

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व
Read More...

कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २६ : राज्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
Read More...