Browsing Tag

गरज

जलसंधारण : काळाची गरज

राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत
Read More...

गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १६ : गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो
Read More...

रानभाज्यांचा सन्मान व संवर्धन काळाची गरज – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १५: रानभाज्या या नैसर्गिक पद्धतीने उगवत असून त्या शरीरासाठी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून त्यांचा सन्मान
Read More...

घनकचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसी-ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाची गरज – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १२ : एमआयडीसी क्षेत्र व परिसरातील गावांसाठी स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन क्लस्टर उभारण्याची गरज आहे. यासाठी
Read More...

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा…

रायगड, दि. ५ (जिमाका): देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम
Read More...

वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज; प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी : मंत्री…

नाशिक, दि. २ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना पर्यावरणाचा समतोल
Read More...

देशाला महासत्ता बनविण्यासाठी व्यसनमुक्त, सुदृढ युवा पिढी घडविणे काळाची गरज- मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. २ : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी व राष्ट्राभिमानी बनणे आवश्यक आहे. युवकांच्या सामर्थ्यावरच
Read More...

भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ : भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे
Read More...

टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. २९ : ‘क्षयरोग (टीबी) हा केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो.
Read More...

महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वयाची गरज – राष्ट्रीय महिला…

नांदेड, दि. १२ जुलै : महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरण प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, विधी सेवा प्राधिकरण, आरोग्य, महसूल,
Read More...