Browsing Tag

जयकमर

आषाढी वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा देऊन सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे – पालकमंत्री…

सोलापूर दि. १९ (जिमाका):- आषाढी यात्रा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी भरणार असून, त्यानिमित्ताने आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार
Read More...

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 13 : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी
Read More...

मॅग्नेट-२.० प्रकल्पांतर्गत राज्यात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स उभारणार – पणन मंत्री…

मुंबई, दि. १२ : मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
Read More...

धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ११ जून,२०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित धुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश
Read More...

समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार –…

मुंबई, दि. ९ :समाजासाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अंतिम
Read More...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील युजर चार्जेस प्रश्नावर १५ दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री जयकुमार…

मुंबई, दि. ९ : कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसबाबत प्राप्त झालेल्या विविध निवेदनांवर सविस्तर
Read More...

मुंबई राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अध्यक्षपदाचा पदभार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला

मुंबई, दि. २ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार (एमएनआय) म्हणून घोषित करण्यात आला असून पणन मंत्री
Read More...

नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसर विकासाला मिळणार चालना – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. १ जून २०२६(जिमाका वृत्तसेवा) : वीज कंपनीच्या नवीन उपकेंद्रामुळे साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरातील वीज सुविधा अधिक सक्षम होऊन विकासाला गती मिळणार
Read More...

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. २८ : खारघर, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी
Read More...

कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २६ : राज्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
Read More...