Browsing Tag

जयकमर

दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार परिसराची मंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी

पालघर, दि. १९ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे १ हजार ३९५ एकर जमिनीवर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार
Read More...

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार –…

मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिल्या विविध ठिकाणी भेटी मुंबई,दि.१७ : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील तत्कालीन बलशाली
Read More...

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार –…

सोलापूर, दि. १५: सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या
Read More...

“हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन; पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे,…

सोलापूर, दि. १५: जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहीम व्यापक प्रमाणावर राबवली
Read More...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे…

सोलापूर, दि. १५: भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
Read More...

जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा –…

सोलापूर, दि, १५: राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन
Read More...

हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक तरुणांचे प्रेरणास्थळ होईल -पालकमंत्री जयकुमार गोरे

हुतात्मा भवनासाठी 50 लाखांचा निधी जाहीर सोलापूर, दि. १४ : बलवडी गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व शौर्याचा आहे. कारण  59
Read More...

जिल्ह्यातील 9 हजार  शेतकऱ्यांच्या खात्यात 89 कोटी रुपयांचा निधी वर्ग – पालकमंत्री जयकुमार रावल यांची…

धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत
Read More...

पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स कायम ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ५ : राज्यातील पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मानधन तत्वावर सध्या कार्यरत असलेले पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स कायम ठेवण्याचे
Read More...

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री…

मुंबई, दि. ५ : स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देत
Read More...