Browsing Tag

परयत

शेतकरीहित केंद्रस्थानी ठेवून जलसंपदा विभागाला २०२९ पर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य…

मुंबई, दि. १३ : जलसंपदा विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि लोककेंद्री करण्यासाठी २०२९ पर्यंत विभागांतर्गत महामंडळांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Read More...

नागपूरमध्ये उभारण्यात येणारे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे…

मुंबई, दि. ३० : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन व व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे
Read More...

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘तेनझिंग
Read More...

खोडशी धरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सातारा दि. २६:  कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे  बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण असलेले काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित

मुंबई, दि.२२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब
Read More...

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर व हडपसर – यवत या ३ उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन पुणे, दि. १८: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान
Read More...

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड

मुंबई, दि . २२ :- प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित
Read More...

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा –…

पुणे, दि.१३ : राज्‍यातील अपुऱ्‍या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेऊन ३१
Read More...

मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन…

नंदुरबार, दिनांक ४ जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून
Read More...

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

मुंबई, दि ३१ मे : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे आणि १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल
Read More...