Browsing Tag

मळ

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५: देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ
Read More...

‘टेक-वारी 2.0’ मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८ : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक-वारी 2.0’च्या माध्यमातून
Read More...

प्रशासन आणि उद्योगांत ‘एआय’ मुळे मोठे बदल- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि.२४ : भविष्यात ‘एआय’ केवळ माहिती प्रक्रिया करण्यापुरते मर्यादित न राहता प्रशासन, उद्योग आणि दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवेल असे प्रतिपादन मुख्य सचिव
Read More...

पत्रकारिता क्षेत्रात एआय मुळे महत्त्वाचे बदल – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. २० : वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे
Read More...

पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक –…

मुंबई, दि.२८: ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, पल्स २०२६ परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण
Read More...

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमतेत वाढ

मुंबई, दि. १९ : राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या
Read More...

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो –   योगगुरू रामदेव बाबा

मुंबई, दि. २८ : वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो, असा
Read More...

टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी
Read More...

‘दर्पण’ दिनानिमित्त दै. लोकवाहिनीच्या विशेषांकाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर, दि.६: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण साप्ताहिकामुळे साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाच्या
Read More...

नवी दिल्लीत १४ ते २७ नोव्हेंबर कालावधीत ४४ वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा’

नवी दिल्ली, दि. 11 : भारताच्या आर्थिक उन्नती, सांस्कृतिक वैभव आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे जागतिक प्रदर्शन म्हणून ओळख असलेला 44वा भारत आंतरराष्ट्रीय
Read More...