Browsing Tag

वभग

राजशिष्टाचार विभाग आणि ‘एसआयडीएम’,‘सीआयआय’मध्ये संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकी संदर्भात सामंजस्य करार

मुंबई, दि. ७ : राजशिष्टाचार विभागाची परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क शाखा (पीएफडीओ) आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स
Read More...

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, सहकार विभाग आणि बँकांचा…

बुलढाणा दि.६ (जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभाग, सहकार विभाग आणि
Read More...

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

मुंबई, दि. १९ : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर
Read More...

मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा – मंत्री प्रतापराव सरनाईक

मुंबई, दि. ३ : मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित
Read More...

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश
Read More...

आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक…

ठाणे दि.७ (जिमाका):-“आदिवासी विकास विभाग हा केवळ शासन निर्णय आणि फाईल्सपुरता मर्यादित विभाग नसून तो एक मोठा ‘परिवार’ आहे. १९८३ साली या विभागाची स्वतंत्र
Read More...

‘टेक-वारी २.०’ च्या माध्यमातून महाराष्ट्राची भविष्यातील गतिमान प्रशासनाकडे वाटचाल – व्ही. राधा, …

मंत्रालयात येत्या ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत ‘टेक-वारी २.०‘ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी
Read More...

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा – सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई, दि. २८ : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्य नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी
Read More...

‘एआय’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग…

पुणे, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य
Read More...

स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

मुंबई दि. ११: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात भारतीय सल्लागार कंपन्यांना नेमण्याचे धोरण आखले असून यासंदर्भात शासन
Read More...