Browsing Tag

वशवस

कर्जमुक्ती योजनेत पारदर्शक कार्यपद्धती ; शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा

नांदेड, दि. ८ जुलै : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख
Read More...

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गडचिरोली, दि. ७ :  सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी
Read More...

राज्यात इंधनाचा मुबलक साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. २५ : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व
Read More...

पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री मकरंद पाटील 

बुलढाणा, दि. २१ (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या
Read More...

नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे –…

विकसित भारतासाठी योगदान द्या – राज्यपाल जिष्णू देव वर्मानागपूर, दि. १५ : ‘विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी
Read More...

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर पेट्रोलियम पदार्थ व इंधन पुरवठ्याबाबत अफवांचे पीक आले आहे. मात्र नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये.
Read More...

‘मुक्त शिक्षण प्रणाली’मुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. १६: राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका आहे. ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या
Read More...

राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामतीच्या औद्योगिक विकासाला गती; उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी बारामती, दि. १३: गेटझनर इंडिया प्रा. लि. च्या उत्पादन प्रकल्पामुळे राज्याच्या
Read More...

कृषी क्षेत्रातील ‘एआय’ विस्तार जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा

मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून
Read More...

गुणवंतांमुळे आपले भविष्य उज्वल असल्याचा विश्वास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४:  आज ज्यांना राजरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले, त्यांचे देदीप्यमान कार्य पाहिल्यानंतर आपले भविष्य उज्वल आहे असा विश्वास वाटतो, असे
Read More...