Browsing Tag

सकलप

‘महा वॉकेथॉन’ आणि जलसंवर्धनाचा संकल्प

मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेला लातूर जिल्हा. जिल्ह्यासाठी ‘पाणी’ हा विषय महत्त्वाचा. गेल्या काही दशकांत आपण भूजल पातळीतील घट अनुभवली. जमिनीखालील जलस्तराचा
Read More...

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि काही काळाने त्याच पाण्यासाठी टंचाई निर्माण होते ही विसंगती दूर करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आज अधिक व्यापक
Read More...

‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’चा संकल्प – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून
Read More...

भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत प्रगतीचा संकल्प – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

भंडारा, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या स्वातंत्र दिनानिमित्त भंडारा जिल्ह्याने ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, कृषी, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, रोजगार
Read More...

स्वातंत्र्यदिनी सर्वसमावेशक विकासाचा संकल्प; जिल्ह्याचा जीडीपी चार वर्षांत पावणेदोन लाख कोटी…

सांगली, दि. १५: स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प असून, या अनुषंगाने विकसित सांगली जिल्हा २०४७ चा
Read More...

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

नागपूर, दि. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ
Read More...

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

मुंबई, दि. २७ :  ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
Read More...

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ – …

मुंबई, दि. २२: “महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य
Read More...

५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २९: ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण
Read More...