Browsing Tag

सजज

आषाढी वारी २०२६: चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

पंढरपूर, दि. १६: आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै रोजी होत असून या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी
Read More...

 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…

सातारा, दि. ११ – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून १५ ते १९ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर
Read More...

भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा

निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत सेवा सुरु पुणे दि. ७ जुलै :
Read More...

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली, दि. ६ (जि. मा. का.) : हवामान खात्याच्या पावसाच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. संबंधित सर्व
Read More...

खरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू…

नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका): बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची
Read More...

पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त जी.…

छत्रपती संभाजीनगर, दि. २१ (विमाका) : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा,
Read More...

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी –…

मुंबई, दि. २० : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड
Read More...

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावीत – पालकमंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १४ : शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही
Read More...

भारत-रशिया भागीदारीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज – मंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई, दि. १३: भारत-रशिया व्यापार ६५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. पुढील संधी अधिक मोठ्या आहेत आणि या भागीदारीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण
Read More...

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज, खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासू नये –…

ठाणे दि.२७(जिमाका):- खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध
Read More...