Browsing Tag

समहक

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी – मंत्री भरत गोगावले

रायगड, दि. १५: नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, योग्य नियोजन, उत्पन्नाच्या स्रोतांची वाढ आणि विविध विकास
Read More...

सामूहिक प्रयत्नांतून महाराष्ट्रातील सिंचन अनुशेष दूर करता येईल

मुंबई, दि. १३ : सिंचन अनुशेषाचे मोजमाप करण्यासाठी वैज्ञानिक, पारदर्शक आणि क्षेत्रीय वास्तवाचा सर्वंकष विचार करणारी कार्यपद्धती आवश्यक आहे. पाणी वापराची
Read More...

नशामुक्तीचा लढा हा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री
Read More...

राजकोट किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी; स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करा – अपर…

सिंधुदुर्गनगरी दिनांक ५ (जिमाका) :- महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला
Read More...

रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २ : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या
Read More...

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

मुंबई, दि. २२ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा
Read More...

सामूहिक वनहक्क जमिनीचा उत्पादनक्षम वापर वाढवा; विशेष निधी व सूक्ष्म नियोजनाची गरज — सहपालकमंत्री ॲड.…

गडचिरोली, (जिमाका) दि.30: गडचिरोली जिल्ह्यात सुमारे पाच लाख १६ हजार हेक्टर सामूहिक वनहक्काची जमीन उपलब्ध असून या जमिनीची पूर्ण क्षमता वापरात आणून
Read More...

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर

नशामुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला अधोरेखित व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान
Read More...

शेतकरी कल्याणाच्यादृष्टीने सामूहिक काम करुया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती, दि.१३: बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हित व कल्याणाचा विचार करुन काम करीत आलेली आहे; आगामी काळातही देशातील सर्वोत्तम कृषी उत्पन्न
Read More...

‘हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

नवी मुंबई,दि.२१ (विमाका): शीखांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक
Read More...