Browsing Tag

१२

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून

मुंबई, दि. ११ – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४०
Read More...

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे…

मुंबई, दि. १० : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकाशवाणी, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या
Read More...

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ६२० क्युसेक्स विसर्ग

अहिल्यानगर, दि. ०८ :नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी ९ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
Read More...

 ‘पु.ल. कट्टा’ उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त १२ जून रोजी पुलंच्या साहित्याची अक्षरमैफल

मुंबई, दि ११ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून  सुरू करण्यात आलेल्या ‘पु. ल. कट्टा’ या अभिनव उपक्रमाला १२ जून २०२६
Read More...

इयत्ता १२ वी मधील यशस्वी विद्यार्थांचे शालेय शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन

बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ ने जास्त मुंबई, दि. २ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत
Read More...

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम
Read More...

सारथी संस्थेचे १२ विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२५ परीक्षेत यशस्वी

मुंबई, दि. ११ : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर झाला त्यात सारथी, पुणे संस्थेच्या १२
Read More...

शिवजयंती दिनी सातारा शिवमय ; जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत १२ हजारांहून अधिक सहभागी

टाळ मृदुंग, लेझीम, ढोल, ताशांनी वाढविली रंगत मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा ठरल्या आकर्षण जय शिवाजी जय भवानीच्या
Read More...

दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री…

अहिल्यानगर, दि. ८ : दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यात एकट्या अहिल्यानगर
Read More...

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर

मुंबई, दि. १३ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7
Read More...