वीरमाता इंदुबाई सूर्यवंशी यांना शेतजमिनीचे दस्तऐवज प्रदान

धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी
Read More...

‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’निमित्त मुंबईत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक
Read More...

‘टेक-वारी २.०’ अंतर्गत संस्कृतीरंग, विविध नृत्याविष्कार सादर

मुंबई, दि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या
Read More...

इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली –…

मुंबई, दि. ८ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले
Read More...

राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर, दि. ८ ( विमाका) : “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” अभियानाच्या
Read More...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वाघापूर टेकडी येथे क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृहाचे भूमिपूजन…

यवतमाळ, दि. ८ : नगरपरिषद यवतमाळ मार्फत वाघापूर टेकडी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड
Read More...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड

 जिल्ह्यात ९ लाख १५ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन  पीक विमासंदर्भात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे होणार बैठक यवतमाळ,दि. ७ मे : जिल्ह्यात खरीप हंगामाची
Read More...

सिंधुदुर्गातील मूठ गाव ‘स्व-गणने’त प्रथम, इतर गावांनीही आदर्श घ्यावा – मुख्य प्रधान जनगणना अधिकारी…

मुंबई, दि. ८ : स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात पहिले पूर्ण
Read More...

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे – मंत्री संजय शिरसाट

पुणे, दि. ८: सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर
Read More...

सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा

मुंबई, दि. ८ : एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून
Read More...