Browsing Category

Business

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला – मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि.२८:- महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, या सह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले
Read More...

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण

मुंबई, दि. २८:- जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःखमहाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८
Read More...

माझा मोठा भाऊ गेल्याची भावना

मुंबई दि.२८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते.
Read More...

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात येत असून आगामी काळात बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक
Read More...

बालगृहातील बालकांनी अनुभवला ‘सूर्यकिरण एरोबॅटीक शो’चा थरार; विविध बालगृहातील १८० बालकांची उपस्थिती

नाशिक, दि. 27 जानेवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा प्रशसान व भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून ‘सूर्यकिरण एरोबॅटीक शो’ पथकाच्या
Read More...

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन…

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Read More...

१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम; छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (विमाका) – राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे
Read More...

‘राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना…

मुंबई, दि. 27 : ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
Read More...