Browsing Category
Business
बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश
पुणे, दि. २० : रागाच्या भरात किंवा नकळत झालेल्या चुकीची शिक्षा भोगत असतानाच बंदी बांधवांमधील चांगला माणूस जागवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा!-->!-->…
Read More...
Read More...
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. २० : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्त मंत्रालयात आज!-->!-->…
Read More...
Read More...
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा – मंत्री गुलाबराव…
मुंबई, दि. २० : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा!-->!-->…
Read More...
Read More...
दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक!-->!-->…
Read More...
Read More...
लोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा
मुंबई, दि. २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे राजीव!-->!-->…
Read More...
Read More...
जलसंधारण : काळाची गरज
राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत!-->!-->…
Read More...
Read More...
सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प
पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि काही काळाने त्याच पाण्यासाठी टंचाई निर्माण होते ही विसंगती दूर करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आज अधिक व्यापक!-->!-->…
Read More...
Read More...
अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १९ – मराठी माणूस हा वास्तविक आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद हे अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात.!-->!-->…
Read More...
Read More...
एक रील मातीसाठी… एक रील पाण्यासाठी… सुरक्षित भविष्यासाठी!
माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संसाधने नाहीत, तर मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा आणि शाश्वत विकासाचा मूलभूत आधार आहेत. सुपीक मातीचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा!-->!-->…
Read More...
Read More...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर
मुंबई, दि. १९ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना!-->!-->…
Read More...
Read More...
