Browsing Category

Opinions

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने भारत विश्वगुरू होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

Milind Kadam M4B मुंबई दि. १६ : स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास
Read More...

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी-मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. १६ : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन,
Read More...

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे…

मुंबई, दि.१६ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महवीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल
Read More...

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्चपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई, दि. १६ :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं
Read More...

राजधानीत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, १५: थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल  यांनी
Read More...

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

संमेलनाच्या नियोजनासाठी साहित्यिक, मान्यवरांशी साधला संवाद नाशिक, दि. 15 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा): कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक
Read More...

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वितेसाठी समन्वय ठेवावा- मंत्री उदय सामंत

नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या
Read More...

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल…

मुंबई, दि.१५: गुजरात मधील गांधीनगर येथे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया
Read More...

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

मुंबई, दि. १५ : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या
Read More...

अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल

मुंबई, दि. १५ : अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच
Read More...