Browsing Category
Politics
‘टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प
मुंबई,दि.2:‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी!-->!-->…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय क्रीडा संकुल आणि ‘मेयो’ला भेट व पाहणी
नागपूर, दि. २ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर!-->!-->…
Read More...
Read More...
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘उमेद’मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध
मुंबई, दि. २: विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या!-->!-->…
Read More...
Read More...
पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना
चंद्रपूर, दि. 02 : सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना, ही पहिली डिजीटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयंगणना करण्याची!-->!-->…
Read More...
Read More...
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना आदिवासी विकास मंत्री यांची आदरांजली
ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला!-->!-->…
Read More...
Read More...
लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके
चंद्रपूर दि. 02 : चंद्रपूर जिल्ह्याला गौरवशाली इतिहास व संस्कृती आहे. मात्र चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही. त्यामुळे चंद्रपूर!-->!-->…
Read More...
Read More...
इयत्ता १२ वी मधील यशस्वी विद्यार्थांचे शालेय शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ ने जास्त
मुंबई, दि. २ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत!-->!-->…
Read More...
Read More...
‘हाऊसिंग स्टॉक’मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.!-->!-->…
Read More...
Read More...
परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना…
परभणी, दि. १: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा
मुंबई, दि. १ : बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या!-->!-->…
Read More...
Read More...
