Browsing Category

Politics

दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची भेट

मुंबई, दि. २८ : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळामध्ये जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी
Read More...

हवामान बदल आणि पीक खर्चाबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करावा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २८: राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा
Read More...

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवा वसतिगृहांच्या विद्यार्थी प्रवेश…

मुंबई, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवणे आवश्यक आहे. विभागांतर्गत असणाऱ्या
Read More...

पर्यटन वृद्धीसाठी सुविधा सक्षमीकरणावर भर द्यावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा बळकटीकरण, सेवांचा दर्जा उंचावणे आणि
Read More...

माजी सैनिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील अडचणी दूर करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८: माजी सैनिक कल्याण महामंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील अडचणी दूर करून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या
Read More...

गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंच्या विकासासाठी स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा तयार करावा – सांस्कृतिक…

  मुंबई, दि. २८: राज्यातील ऐतिहासिक गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करणे, त्यांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणे आणि दीर्घकालीन अस्तित्व
Read More...

अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती…

मुंबई, दि. २८: शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही
Read More...

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली, दि. २८ : पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन/ शिफारसी मागवण्याची प्रक्रिया 15 मार्च 2026 पासून सुरु झालेली आहे.  पद्म पुरस्कारांसाठी नामांकन
Read More...

राज्याचा स्वतंत्र बियाणे कायद्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार — कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २८ : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच बियाणे खराब निघाल्यास त्याची नुकसानभरपाई तत्काळ मिळावी,
Read More...

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई,दि. २८: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा
Read More...