Browsing Category
Politics
मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे रोजी प्रदान होणार – अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात
मुंबई, दि. २८: समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव व्हावा आणि त्यांना युवा विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मुंबई शहर!-->!-->…
Read More...
Read More...
अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २८ : राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने १ मे ते १५!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील हस्तलिखित दस्तऐवजांच्या नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा – सांस्कृतिक…
मुंबई, दि. २८ : हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू!-->!-->…
Read More...
Read More...
राज्याचा स्वतंत्र बियाणे कायद्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २८ : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच बियाणे खराब निघाल्यास त्याची नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, !-->!-->…
Read More...
Read More...
शासकीय कामे वेळेत करा – राज्यमंत्री इंद्रनील नाईक
यवतमाळ दि. २८ (जिमाका) : पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला.
वन विभागाच्या!-->!-->…
Read More...
Read More...
पॉश कायद्याच्या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई — आयुक्त जगदीश मिनियार
मुंबई, दि. २८ : महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. असे न!-->!-->…
Read More...
Read More...
श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री…
सोलापूर, दि 28: बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित आणि बाराव्या शतकातील या हेमाडपंती शैलीतील!-->!-->…
Read More...
Read More...
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा – सार्वजनिक बांधकाम विभाग
मुंबई, दि. २८ : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्य नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी!-->!-->…
Read More...
Read More...
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) – देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या!-->!-->…
Read More...
Read More...
भारताची ‘जनगणना २०२७’ साठी जनजागृती उपक्रमांना गती; मंत्रालय परिसरात विशेष प्रचार मोहीम
मुंबई, दि. 27 : देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना 2027 प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात!-->!-->…
Read More...
Read More...
