Browsing Category

Politics

वन स्टॉप सेंटर: पीडित महिलांच्या हक्काचे माहेरघर; अमरावतीत एका वर्षात १९६ महिलांना मदतीचा हात

संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत ‘मिशन शक्ती’ योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ (OSC)
Read More...

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २७: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना
Read More...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई / चंद्रपूर, दि. २७ : भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आले आहे. परंतू
Read More...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ठाणे जिल्ह्यातील अतिक्रमण नियमितीकरणाच्या कामाला वेग

ठाणे, दि. २७ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा
Read More...

‘मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ठाणे, दि.२७(जि.प.ठाणे) : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक
Read More...

ठाणे जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

ठाणे दि.२७(जिमाका) :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या
Read More...

‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार…

डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार मुंबई, दि. २७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि
Read More...

विद्यार्थ्यांचे शुल्क ६% व्याजासह परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे…

मुंबई, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे
Read More...

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज, खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासू नये –…

ठाणे दि.२७(जिमाका):- खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध
Read More...

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

मुंबई दि. २७: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य
Read More...