Browsing Category

Politics

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा – ग्रामविकास व…

सातारा दि. 30 :  सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक
Read More...

जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे

माहिती संचालक कार्यालयात उपक्रम नागपूर, दि. ३० :आज जागतिकस्तरावर आपण अस्थिरतेचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे वाढणारे ताण- तणाव अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत.
Read More...

 नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘ई-गव्हर्नन्स’ची राज्यात छाप

राज्याचे द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १००  दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासकीय
Read More...

पारोळ्यात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहातभव्य मिरवणूक, सर्वधर्मीयांकडून मंगल आरती;…

पारोळा (प्रतिनिधी) – “जगा व जगू द्या” हा विश्वमानवतेचा संदेश देणारे जैन धर्मीयांचे २४ वे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सोमवार, दि. ३०
Read More...

‘ई-गव्हर्नन्समध्ये उल्हासनगरचा ‘स्मार्ट’ पॅटर्न पारदर्शक प्रशासनाची राज्यभर दखल’

१५० दिवसांच्या विशेष कृती आराखड्यात राज्यात तृतीय क्रमांक; आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल परिवर्तनाला गती महाराष्ट्रात प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि…
Read More...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन…

नवी दिल्ली, दि. 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय
Read More...

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई दि.३० :- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी
Read More...

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ३० : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या
Read More...

डिजिटल परिवर्तनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) १५० दिवसाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणत
Read More...

वन व्यवस्थापनाची वाटचाल डिजिटल दिशेने

महाराष्ट्र वन विभागाने गेल्या १५० दिवसांत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल घडवून आणले आहेत. नागरिकाभिमुख सेवा, 
Read More...