Browsing Category

Politics

उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. १४ : विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदुषणमुक्त कसा वापर करावा, याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन हरित पोलाद
Read More...

सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल असलेले भारतातील नागपूर प्रमुख केंद्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जीज्‌च्या
Read More...

पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

 एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची मुंबई, दि. १४: पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला
Read More...

विल्सन महाविद्यालय येथील ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

मुंबई, दि. १४ : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या
Read More...

वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित

नागपूर, दि. १३ : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासीबहुल क्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले गाव.
Read More...

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांचे अस्तित्व ग्राहकांमुळेच
Read More...

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१४: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन

नागपूर, दि. १४: माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७
Read More...

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण मुंबई, दि. १३ : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना
Read More...

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण…

मुंबई, दि. १३ : पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या
Read More...