Browsing Category
Politics
उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर, दि. १४ : विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदुषणमुक्त कसा वापर करावा, याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन हरित पोलाद!-->!-->…
Read More...
Read More...
सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल असलेले भारतातील नागपूर प्रमुख केंद्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १४: सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जीज्च्या!-->!-->…
Read More...
Read More...
पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची
मुंबई, दि. १४: पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला!-->!-->…
Read More...
Read More...
विल्सन महाविद्यालय येथील ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप
मुंबई, दि. १४ : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या!-->!-->…
Read More...
Read More...
वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित
नागपूर, दि. १३ : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासीबहुल क्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले गाव.!-->!-->…
Read More...
Read More...
१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस
आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांचे अस्तित्व ग्राहकांमुळेच!-->!-->…
Read More...
Read More...
भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.१४: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण!-->!-->…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन
नागपूर, दि. १४: माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७!-->!-->…
Read More...
Read More...
किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण
मुंबई, दि. १३ : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना!-->!-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण…
मुंबई, दि. १३ : पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या!-->!-->…
Read More...
Read More...
