Browsing Category

Politics

लोकपरंपरेतील बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!!

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार, मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार” या ओवीतील शब्दांतून स्त्रीच्या सन्मानाच्या अपेक्षा पूर्वीपासून वारंवार व्यक्त होताना
Read More...

मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता व महत्त्व अबाधित – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

​शिर्डी, दि. ७: मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता व महत्त्व आजही अबाधित असून, शासन मुद्रित माध्यमांतील वृत्तांची नेहमीच अतिशय गांभीर्याने दखल घेते. २० ते २५
Read More...

सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी समर्पित भावनेने काम करा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ७ (जिमाका): शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन
Read More...

महिला दिन : आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

‘जागतिक महिला दिन’ (८ मार्च) हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज
Read More...

उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने महत्त्वाची भूमिका वठवावी-मुख्यमंत्री…

प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार नागपूर, दि. ७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक
Read More...

ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद; वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन

नागपूर, दि.७: ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने
Read More...

ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प -मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,दि. ०६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ
Read More...

महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा व पायाभूत विकासाला चालना – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ६ : राज्याच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छ ऊर्जा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी
Read More...

सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि.६ : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समाजघटकांच्या विकासाला
Read More...

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा’; विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री ॲड. आकाश…

मुंबई, दि.६ : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या आयुष्यात सुवर्णकाळ
Read More...