Browsing Category

Politics

शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ :- विद्वत्ता, तत्वनिष्ठता आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे
Read More...

मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो -निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

कविवर्य कुसुमाग्रज नगरी, नाशिक दि. १ (जिमाका): आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत शिक्षण घेऊनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे
Read More...

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत ⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. १ (जिमाका): ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्यास मदत होईल, ग्रंथोत्सवाचे स्वरुप वाढवून पुढील वर्षापासून
Read More...

श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट

नवी मुंबई, दि. १ (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे
Read More...

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार –…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दी चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन नवी मुंबई, दि. १ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी
Read More...

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी मुंबई, दि. ०१ :  ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर
Read More...

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर दि. १ (जिमाका): राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना
Read More...

राऊळगाव स्फोटातील मृत्यूमुखी व जखमी कामगारांच्या कुटुंबांना अधिकाधिक मदतीची शासनाची भूमिका –…

कोणत्याही परिस्थितीत तपासात त्रुटी राहणार नाहीत २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय बैठक नागपूर, दि. १ : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील
Read More...

श्री गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री…

नवी मुंबई/खारघर, दि. १:  महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान
Read More...