Browsing Category
Politics
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील –…
सातारा, दि ११: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न निश्चितपणे…
Read More...
Read More...
सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 9 मे, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : निफाड तालुक्यातील मौजे सावरगाव येथील प्रलंबित सिंचन योजनेच्या कामांमध्ये येत असलेल्या विविध अडचणी तातडीने सोडवून!-->!-->…
Read More...
Read More...
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत – महसूल मंत्री चंद्रशेखर…
सोलापूर, दि. 10 (जिमाका) :- राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या!-->!-->…
Read More...
Read More...
सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १०: निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट
मुंबई, दि. १०: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून!-->!-->…
Read More...
Read More...
दारव्हा शहराच्या विकासाचा संकल्प -पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. १०: दारव्हा शहरातील नवनिर्मित वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, बचत भवन आणि उच्च प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज!-->!-->…
Read More...
Read More...
‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य – महसूल मंत्री…
पुणे, दि. १० : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे!-->!-->…
Read More...
Read More...
विशेष लेख: टेकवारी २.०: प्रशासनाला नाविन्यपूर्णतेचा ध्यास!
नवी दिल्ली, १०: महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाने ४ ते ८ मे २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत एका सरकारी कार्यालयापलीकडे जाऊन एक वेगळेच!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल; ‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये राज्यातील…
नवी दिल्ली,९: केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या!-->!-->…
Read More...
Read More...
रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी
मुंबई, दि. ९ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे!-->!-->…
Read More...
Read More...
