Browsing Category

Sports

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची ९ मार्च रोजी विशेष…

मुंबई, दि. ७: “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या” निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव
Read More...

‘हर एक पल का शायर साहिर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन

मुंबई, दि. ७ : कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा ‘हर एक पल का शायर साहिर’ या
Read More...

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

मुंबई, दि. ७ : फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठ येथे भेट दिली. या भेटी दरम्यान फिनलंड येथील
Read More...

लोकपरंपरेतील बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!!

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार, मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार” या ओवीतील शब्दांतून स्त्रीच्या सन्मानाच्या अपेक्षा पूर्वीपासून वारंवार व्यक्त होताना
Read More...

मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता व महत्त्व अबाधित – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

​शिर्डी, दि. ७: मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता व महत्त्व आजही अबाधित असून, शासन मुद्रित माध्यमांतील वृत्तांची नेहमीच अतिशय गांभीर्याने दखल घेते. २० ते २५
Read More...

सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी समर्पित भावनेने काम करा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ७ (जिमाका): शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन
Read More...

महिला दिन : आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

‘जागतिक महिला दिन’ (८ मार्च) हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज
Read More...

उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने महत्त्वाची भूमिका वठवावी-मुख्यमंत्री…

प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार नागपूर, दि. ७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक
Read More...

ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद; वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन

नागपूर, दि.७: ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने
Read More...

ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प -मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,दि. ०६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ
Read More...