Browsing Category

Sports

नसरापूर प्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

मुंबई, दि.२: नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत  दुदैवी आणि संतापजनक आहे. या  घटनेची महाराष्ट्र राज्य बाल
Read More...

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत मार्च २७ पर्यंत पूर्ण…

ग्रीन, उष्णतामान रोधक व पर्यावरणस्नेही इमारत नागपूर, दि.२: जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालयांसाठी 12 मजली सुसज्ज अशी
Read More...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट

पुणे, दि. 2:- नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या
Read More...

‘टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प

मुंबई,दि.2:‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय क्रीडा संकुल आणि ‘मेयो’ला भेट व पाहणी

नागपूर, दि. २ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर
Read More...

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस       

‘उमेद’मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध मुंबई, दि. २: विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या
Read More...

पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना  

चंद्रपूर, दि. 02 : सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना, ही पहिली डिजीटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयंगणना करण्याची
Read More...

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना आदिवासी विकास मंत्री यांची आदरांजली

ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला
Read More...

लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर दि. 02 : चंद्रपूर जिल्ह्याला गौरवशाली इतिहास व संस्कृती आहे. मात्र चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही. त्यामुळे चंद्रपूर
Read More...

इयत्ता १२ वी मधील यशस्वी विद्यार्थांचे शालेय शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन

बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ ने जास्त मुंबई, दि. २ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत
Read More...