Browsing Category
World
पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. १९ : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे!-->!-->…
Read More...
Read More...
मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली
मुंबई, दि. १९ : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल!-->!-->…
Read More...
Read More...
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात
नवी दिल्ली, दि. १९ : ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने!-->!-->…
Read More...
Read More...
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई, दि. १९ : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज!-->!-->…
Read More...
Read More...
छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १९ (जिमाका) : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती!-->!-->…
Read More...
Read More...
सर ज. जे. रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण
मुंबई, दि. १८: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय!-->!-->…
Read More...
Read More...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करा -जिल्हाधिकारी आंचल गोयल
मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, सुशासन, धैर्य आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला, तो प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा असे मुंबई शहर!-->!-->…
Read More...
Read More...
शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या – राज्यमंत्री डॉ .पंकज भोयर
मुंबई, दि. १८: पुणे येथील शिवाजीनगर भागातील भांबुर्डा परिसरात शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे या इमारतीमुळे शालेय शिक्षण विभागाची!-->!-->…
Read More...
Read More...
एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषद व आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन – मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. १८ : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये!-->!-->…
Read More...
Read More...
संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा!-->!-->…
Read More...
Read More...
