Browsing Category
World
स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ
नाशिक, दि. ३ (जिमाका वृत्तसेवा): नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक व पर्यटक भेट देणार आहेत. यासाठी शहर व परिसर स्वच्छ व!-->!-->…
Read More...
Read More...
राजधानीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, ०३ : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तथा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी राज्यपाल!-->!-->…
Read More...
Read More...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन
सातारा दि. ३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव!-->!-->…
Read More...
Read More...
शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग” – पहिल्या महिला शिक्षिकेच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले जयंती…
पारोळा - प्रतिनिधी, टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. भारताच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर!-->…
Read More...
Read More...
आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत
नाशिक, दि. २ (जिमाका): राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथील हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) येथे भेट देऊन तेथील विमान निर्मिती आणि अनुषंगिक बाबींची!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची ‘सह्याद्री फार्म’ ला भेट
नाशिक, दि.२ (जिमाका) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे भेट घेऊन कंपनीचे!-->!-->…
Read More...
Read More...
दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची – सचिव तुकाराम मुंढे
मुंबई, दि. २: राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी!-->!-->…
Read More...
Read More...
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला
मुंबई, दि. २ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या!-->!-->…
Read More...
Read More...
शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
नागपूर, दि. २ : राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागाला विशेषतः!-->!-->…
Read More...
Read More...
