Browsing Category
World
राज्यातील एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण व्हावी – सार्वजनिक आरोग्य व…
पुणे, दि. 30: राज्य शासनाच्या एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ही ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर दर्जेदार आणि!-->!-->…
Read More...
Read More...
गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पुणे, दि. 30: गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने!-->!-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई दि. ३० : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.!-->!-->…
Read More...
Read More...
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मंत्री नरहरी झिरवाळ
नाशिक, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे,!-->!-->…
Read More...
Read More...
“एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे”अभियानातंर्गत बोनमॅरो क्रॉसमॅचिंग शिबिराचे आयोजन
परभणी, दि. 30 (जिमाका) : थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार आहे, मात्र योग्य उपचाराने हा आजार नक्की बरा होतो. आपले महाराष्ट्र राज्य थॅलेसेमिया मुक्त!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्ह्यातील ८ हजार बचत गटांच्या माध्यमातून ८० हजार महिलांना सक्षम करु – पालकमंत्री चंद्रशेखर…
नागपूर, दि.३१ : नारी शक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी उमेद सारखी संस्था आपण निर्माण केली. उमेदमार्फत शहरी भागासह प्रत्येक गावखेड्यातील महिलांना विकासाच्या!-->!-->…
Read More...
Read More...
नीती आयोगाच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळणार नवा आयाम –…
सिंधुदुर्ग जिल्हा देशासाठी आदर्श ठरणार
नीती आयोग करणार AI मॉडेलचा सखोल अभ्यास
‘साक्षरतेपासून स्मार्ट!-->!-->…
Read More...
Read More...
शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ३०: शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून!-->!-->…
Read More...
Read More...
पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांच्या उत्पन्न वाढीस हातभार – पशुसंवर्धन मंत्री…
मुंबई, दि. ३० : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित!-->!-->…
Read More...
Read More...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही
मुंबई, दि. 29 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये!-->!-->…
Read More...
Read More...
