Browsing Category
World
हृदय प्रत्यारोपणासह २० आजारांच्या उपचारासाठी सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे रुग्णांना दिलासा
नागपूर, दि. ७: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे हृदय, किडनी प्रत्यारोपणासहच एकूण वीस प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत!-->!-->…
Read More...
Read More...
सोलापूर जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करणे आवश्यक – शेरसिंग…
सोलापूर दि. ७ (जिमाका) : सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्यशासन मिळून काम करीत आहेत;!-->!-->…
Read More...
Read More...
मूठ गावाने मिळवला ‘स्व-गणना’ मोहिमेत सिंधुदुर्गात पहिला मान
सिंधुदुर्गनगरी, दि. ०७ : स्व-गणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम!-->!-->…
Read More...
Read More...
खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ
नाशिक, दि. ७ मे ,२०२६ (जिमाका वृत्तसेवा): आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बीयाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा!-->!-->…
Read More...
Read More...
आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक…
ठाणे दि.७ (जिमाका):-“आदिवासी विकास विभाग हा केवळ शासन निर्णय आणि फाईल्सपुरता मर्यादित विभाग नसून तो एक मोठा ‘परिवार’ आहे. १९८३ साली या विभागाची स्वतंत्र!-->!-->…
Read More...
Read More...
ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा – वैद्यकीय शिक्षण…
पुणे, दि. ७ : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे; सुलभ मौखिक आरोग्यसेवेच्या!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यातील बाल वैज्ञानिकांची झेप आता थेट नासापर्यंत, ‘शासन निर्णय’ जारी
मुंबई, दि. ७ : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी शालेय!-->!-->…
Read More...
Read More...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत…
मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील!-->!-->…
Read More...
Read More...
भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – यशदाचे प्रभाकर वर्तक
मुंबई, दि. ७ : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर नैतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती आवश्यक आहे. ही उद्दिष्टे साध्य!-->!-->…
Read More...
Read More...
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करावेत
मुंबई दि,७ : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी!-->!-->…
Read More...
Read More...
