Browsing Tag

दववरत

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Read More...

डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

नागपूर, दि.२६ : दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत असा गौरव करत निरोगी समाज घडविण्यासाठी
Read More...

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर –…

मुंबई, दि. 23  : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी
Read More...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी  – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २३ : युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने
Read More...

जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

मुंबई, दि.२३ : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत  एरिक अफ् हॉलस्ट्रॉर्म व चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत कीन
Read More...

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २१ : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाला आता लोकचळवळीचे
Read More...

शिवजयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे लोकभवन येथे शिवरायांना अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज लोकभवन मुंबई येथे महाराजांच्या
Read More...

शिवजयंती निमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान
Read More...

पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. १९ : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे
Read More...

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ
Read More...