Browsing Tag

वकससठ

‘श्री अंबाबाई मंदिर परिसर व कॉरिडॉर’ विकासासाठी १५०० कोटींचा निधी  – केंद्रीय मंत्री अमित शाह

कोल्हापूर दि : २० (जिमाका) दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर तब्बल १५०० कोटी रुपयांच्या निधीतून खर्च
Read More...

म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १८: श्रीवर्धन मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कणघर ता. म्हसळा येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. त्यासाठी
Read More...

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. १८ : देशात सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येते. जनजातीय आणि दुर्गम भागांतील
Read More...

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री नितेश राणे  

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या
Read More...

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मंत्री…

नंदुरबार, दि. १५: “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि
Read More...

धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ११ जून,२०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित धुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश
Read More...

कल्याण येथील बुद्धभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण – मंत्री संजय शिरसाट

५०० कोटींच्या जागतिक बुद्धभूमी धम्मकेंद्र आराखड्याला गती मुंबई, दि. १० : कल्याण येथील चिकणघर परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यात असलेल्या विस्तीर्ण
Read More...

औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या; प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी;…

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (विमाका) : औद्योगिक विकास हा आर्थिक प्रगतीचा आधार असला तरी त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग
Read More...

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १: मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण,
Read More...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी महत्त्वाचे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यातील एनसीसी
Read More...