पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

हिंगोली, दि. १: येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे
Read More...

सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १ : स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या थोर सुपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचला. त्यांच्या
Read More...

आजपासून ऑनलाईन स्वगणनेला सुरुवात, नागरिकांनी सहभागी होऊन विकास प्रक्रियेला बळ द्यावे – पालकमंत्री…

हिंगोली, दि. १ : भारताच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून ऑनलाईन स्वगणनेची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून
Read More...

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी, दि. १: राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा
Read More...

जनगणना २०२७: स्वगणनेच्या टप्प्यास प्रारंभ, प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्या- पालकमंत्री संजय…

छत्रपती संभाजीनगर, दि. १: जनगणना २०२७ च्या पहिल्या म्हणजेच स्वगणनेच्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दि.१ ते १५ मे पर्यंत ही स्वगणना होणार आहे.
Read More...

महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या संपन्न करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. १ : देशात महाराष्ट्र अग्रेसर आहेच, यात काही शंका नाही. प्रगत महाराष्ट्राला राज्य शासनाच्या सहाय्याने आपण आरोग्यदृष्ट्या अधिक समृद्ध आणि
Read More...

राष्ट्रीय कार्यक्रमात, स्व-गणनेत सामील व्हा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना 2027 चा आरंभ आज पोलीस परेड ग्राऊंड येथे केला.
Read More...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’चा समारोप

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून 365 दिवस राबवा. यातून
Read More...

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय…

नांदेड, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक
Read More...

राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास
Read More...