Browsing Tag

यच

‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. ८ : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS) प्रभावीपणे राबविण्याचे
Read More...

विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८: कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा
Read More...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये उद्या प्रा. प्रकाश सोनवणे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये ‘समावेशक कला कार्यशाळा विविधतेचा उत्सव’ या विशेष
Read More...

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ६: जागतिक आरोग्य दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ.
Read More...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपसंचालक नवनाथ फरताडे यांची ‘मिशन लक्षवेध’बाबत मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्याच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर स्वागत

नाशिक, दि.५ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने
Read More...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान

मुंबई/कोल्हापूर, दि.२८ : प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्यामुळे कोल्हापूर
Read More...

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री…

नाशिक, दि. २८ मार्च (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स उपक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास
Read More...

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य…

सातारा दि. २८: महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कार्यालयीन सेवाविषयक  बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी
Read More...