Browsing Tag

आण

दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई दि.१७ : डहाणू, पालघर जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व
Read More...

मुंबई उपनगरच्या ‘आर मध्य’ आणि ‘एच पश्चिम’ वॉर्डातील सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी – मुंबई…

मुंबई, दि.16 : मुंबईतील पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व झाडांची सखोल तपासणी करण्याचा पायलट
Read More...

सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल असलेले भारतातील नागपूर प्रमुख केंद्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जीज्‌च्या
Read More...

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई, दि. १३ : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना
Read More...

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना…

मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव
Read More...

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि…

अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई अफवांवर विश्वास न
Read More...

‘पल्स वैद्यकीय परिषद’निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी…

मुंबई, दि. १३ : मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी ‘पल्स वैद्यकीय परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या
Read More...

आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची -मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १० :- कोणताही समाज कला, क्रीडा आणि साहित्याच्या विकासामुळेच मोठा होत असतो. आर्थिक प्रगतीबरोबरच या क्षेत्रांतील प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे.
Read More...

बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी १३ मार्च रोजी ‘महा-संकल्प’ नेतृत्व संवादाचे आयोजन

मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय ध्येय ‘विकसित भारत @२०४७’ च्या दिशेने वाटचाल करताना बालकांचे सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यासाठी
Read More...

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १० : नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण
Read More...