सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासकीय पातळीवर प्राधान्य द्यावे

नाशिक, दि. ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या कामांना प्रशासकीय पातळीवर
Read More...

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले -महाराष्ट्र…

मुंबई, दि. ४ – ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत
Read More...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार…

धुळे, दिनांक ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत
Read More...

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावागावांत जाऊन समस्या सोडवाव्यात – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून निश्चित केलेल्या दिवशी जिल्ह्यातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या
Read More...

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार

नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला
Read More...

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र…

नागपूर, दि. ४ :- वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा
Read More...

‘कुंभमेळा’विषयक विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

नाशिक दि. ४ एप्रिल : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश
Read More...

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (जिमाका) : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने
Read More...

दत्ताभाऊंच्या केंद्रस्थानी कायम सर्वसामान्य माणूस असायचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,  दि. ४ : स्व. दत्ता मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. लोक त्यांना प्रेमाने दत्ताभाऊ म्हणायचे. पण ते खऱ्या अर्थाने ‘दाता’भाऊ
Read More...