एमपीआयडी प्रकरणात जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत
Read More...

कोकण विकासाला गती देण्यासाठी मत्स्य, पर्यटन, किनारपट्टी विकासाला प्राधान्य – कोकणावरील अल्पकालीन…

  मुंबई, दि. २४ : कोकणातील विकास, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, शेती, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विविध मुद्द्यांवर विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला विविध
Read More...

सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक – सायबर तज्ज्ञ हिमांशु जोशी

नागपूर , दि. २४:  इंटरनेट व मोबाईल वापरताना दैनंदिन जीवनात घडणारे सायबर गुन्हे, त्याचे विविध प्रकार, त्यापासून वाचण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत सविस्तर
Read More...

दिवंगत दत्तात्रय मेघे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. २४: विधान परिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात
Read More...

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. २४: महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी
Read More...

विधानसभाप्रश्नोत्तरे

दिव्यांग कल्याण विभागाची जिल्हास्तरावरील यंत्रणा सक्षम करणार – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे मुंबई,दि.२४  : राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित वेतन आणि अनुदान…
Read More...

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Read More...

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री…

मुंबई, दि. २३ : वारणा धरणग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शेतीयोग्य असणाऱ्या जमिनींचे लवकरात लवकर धरणग्रस्तांना वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही
Read More...

टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम; राज्यात व्यापक अंमलबजावणी

मुंबई, दि.२३ : भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार
Read More...

ग्रामीण भागापर्यंत आधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यास ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार महत्त्वपूर्ण –…

मुंबई, दि. 23 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्वपूर्ण पाऊल उचलले
Read More...