Browsing Tag

आण

एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर, दि. २५ : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती,
Read More...

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत…

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी
Read More...

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई, दि. 25 :  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा 42 मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन
Read More...

कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपाने वैयक्तिक मित्र गमावला

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल
Read More...

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर –…

मुंबई, दि. 23  : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी
Read More...

टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी
Read More...

कृषी क्षेत्रातील ‘एआय’ विस्तार जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा

मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून
Read More...

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

मुंबई, दि. २३ : राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा
Read More...

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन

मुंबई, दि. २३: शेतकरी, पीक, हवामान, बाजारभाव यासारख्या विविध डेटाचे एकत्रीकरण करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्यास कृषी क्षेत्रातील पारदर्शकता,
Read More...

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार …

अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५ विधेयके मांडणार; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविलेले मुद्दे व सूचनांचा समावेश करणार मुंबई, दि. २२ – राज्याच्या येत्या
Read More...