Browsing Tag

अधयकष

फ्रान्सचे अध्यक्ष यांनी वाहिली दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १७: फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हॉटेल ताज महल पॅलेस येथे
Read More...

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ११ : विविध सुरक्षा दलांमुळे  देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ‘वंदे
Read More...

महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे – अध्यक्ष डॉ. एस.…

मुंबई, दि. २२:- राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम–२०१३ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण
Read More...

संसदीय पारदर्शकतेचा नवा आधारस्तंभ म्हणजे तंत्रज्ञान – अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर

१९३७ पासूनच्या विधानसभेच्या कार्यवृत्ताचे डिजिटायझेशन, पारदर्शकतेत महाराष्ट्र आघाडीवर लखनौ, उत्तर प्रदेश २० जानेवारी : विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत
Read More...

पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.…

नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यावधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत
Read More...

लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १३ :  लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना
Read More...

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लातूर, दि. १३ : जवळपास सहा दशके आपल्या सुसंकृत राजकारणाने जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज वरवंटी (ता.
Read More...

ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा – विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर

नागपूर दि.१० : राज्यातील ई-वाहन (ईव्ही) वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही
Read More...

‘वंदे मातरम्’ गीत देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

मुंबई,दि. ७ : वंदे मातरम् हे एक गीत नसून भारतवासीयांसाठी एक मंत्र आहे, ज्यातून प्रत्येक भारतीय एकमेकांशी जोडला गेलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित
Read More...